ब्रेकिंग
-
सुधीर मोरे यांनी लोकलखाली घेतली उडी, कुटुंबीयांनी व्यक्त केला ब्लॅकमेलिंगचा संशय
शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील खंदे समर्थक तथा माजी नगरसेवक सुधीर मोरे यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला आहे.…
Read More » -
ताज हॉटेल उडवणार, मुंबई पोलिसांना धमकीचा फोन
इंडिया आघाडीच्या बैठकीमुळे सर्व देशाचे लक्ष मुंबईकडे लागलेले असतानाच मुंबईची शान असणारे ताज हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली…
Read More » -
अंबानींची करोडोंची खरेदी, 5963 कोटींना विकत घेतले बीसीसीआयचे टीव्ही आणि डिजिटल मीडिया हक्क
मुकेश अंबानींनी करोडोंची शॉपिंग केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वायकॉम 18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने BCCI चे टीव्ही आणि डिजिटल मीडिया…
Read More » -
गणेशोत्सव काळात बोलावलं संसदेचं विशेष अधिवेशन
पावसाळी अधिवेशनाचा समारोप होऊन दोन आठवडे उलटत नाहीत तोच केंद्र सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे.पावसाळी अधिवेशनाचा समारोप होऊन काही…
Read More » -
आमदार संग्राम जगताप यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना निवेदन
भिंगार छावणी मंडळाच्या हद्दीत बहुमजली इमारती बांधण्यात परवानगी देण्यासाठी नियम शिथिल करावेत, मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे थकीत पगार देण्यासाठी केंद्राकडून निधी उपलब्ध…
Read More » -
जिल्हा न्यायाधीशांना बांधल्या राख्या,मुला- मुलींत भेदभाव करू नका, आजची नारी नाही बिचारी
विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याची जाणीव व्हावी, यासाठी स्थापन केलेल्या इंटरॅक्ट क्लब वतीने जिल्हा न्यायालयात न्यायाधीश व वकिलांना राखी बांधून राखीपौर्णिमा साजरी…
Read More » -
नगर शहरातून लवकरच ग्रँडमास्टर घडणार – नरेंद्र फिराेदिया
अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना बुद्धिबळाच्या प्रचार व प्रसारासाठी कटिबद्ध आहे. नगरमध्ये नुकत्याच एक दिवशीय बुद्धिबळ स्पर्धा पार पडल्या. एक दिवसीय…
Read More » -
सेंट विवेकांनद इंग्लिश स्कूलमध्ये रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात
जगात फक्त भारतीय संस्कृतीत अशी आहे ज्यात विविध सण, उत्सव नात्यांचे ऋणानुबंध आणखी घट्ट करतात. भाऊ आणि बहिणीच्या नात्याचे प्रतिक…
Read More » -
अहमदनगर जिल्ह्यात मोटारसायकल ची चोरी
अहमदनगर मध्ये सध्या मोटार सायकल चोरी चे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मोटारसायकल चोरी विरूद्ध गुन्हा दाखल झाले आहे. अरबाज जाफर…
Read More » -
नाशिक नगर सह मराठवाड्यातील ६ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित
गोदावरी खोऱ्याला कायमचं दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचं समुद्राला वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा राज्य शासनाचा निर्णय स्वागताहार्य असून…
Read More »