ब्रेकिंग
-
दारू पिऊन जॉगिंग ट्रॅकवर तरुणांचा धिंगाणा
श्रीरामपूर येथील डाॅ चौथाणी हॉस्पिटललगतच्या जॉगिंग ट्रॅकवर तरुण दारू पिऊन धिंगाणा घालीत दहशत निर्माण करीत असल्याने फिरायला येणारे नागरिक तसेच…
Read More » -
अगदी शाडूसारखीच दिसणाऱ्या फायर क्लेच्या विक्रीतून होते सर्रास फसवणूक
तुम्ही मागता शाडू माती, विक्रेता देताे फायर क्ले.. विसर्जनावेळी मूर्ती अनेकदा पाण्यावर तरंगते आणि मग लक्षात येतो मातीतील फरक. पर्यावरणपूरकतेचा…
Read More » -
गणेशोत्सव काळात सोशल मीडियावर सायबर क्राईमची करडी नजर
यंदाचा गणेशोत्सवमध्ये सोशल मीडियावर सायबर क्राईमच्या माध्यमातून करडी नजर पोलिसांची असणार आहे. यंदाचा गणेशोत्सव डीजेमुक्त साजरा करा, असे आवाहन श्रीरामपूर…
Read More » -
विद्यार्थी कलावंतांना विविध कलांसाठी संधी, महोत्सवात आता भजन, भारूड, पोवाडा, शाहिरी जलसा, कव्वाली सह लावणी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवात यंदाच्या वर्षापासून सहा नवीन भारतीय लोककलांचा समावेश करण्यात आल्याची घोषणा प्रभारी कुलगुरू डॉ.…
Read More » -
अहमदनगरमध्ये २२३० नागरिकांच्या छतावर सोलर पॅनल
विजेच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने त्याचा भूर्दंड वीज ग्राहकांना बसतो. वीज संकटावर मात करण्यासाठी रुफ टॉप सोलर योजना उपयुक्त…
Read More » -
सीमेवर होणार ‘दगडूशेठ’ची प्रतिष्ठापना
अरुणाचल प्रदेश, पंजाबसह विविध सीमावर्ती भागांत मराठा बटालियनचे सैनिक गणरायाची प्रतिष्ठापना करणार आहेत. या सैनिकांसाठी नुकत्याच दगडूशेठच्या बाप्पांची मूर्ती सुपूर्द…
Read More » -
थेट वीजपुरवठ्याचं कनेक्शनच कापणार, महावितरणचा ग्रामपंचायतींना कठोर इशारा
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नगरपंचायती, ग्रामपंचायतींच्या हद्दीत भरदिवसा पथदिवे सुरू असल्याने विजेचा मोठा अपव्यय होत आहे. ‘भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३९’नुसार…
Read More » -
नगर जिल्ह्यात आजपासून आणखी एक जिल्हाधिकारी कार्यालय
अर्धन्यायिक प्रकरणांच्या होणार सुनावण्या उत्तर अहमदनगर मधील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले व राहूरी या ६ तालुक्यातील नागरिकांना आता अर्धन्यायिक…
Read More » -
ऐन सणासुदीत डाळी महागल्या
गणेशोत्सवाच्या तोंडावर मागणी वाढल्याने डाळींच्या किंमतीत दहा टक्क्यांची वाढ झाली आहे. तूरडाळ १७० रुपयांवर पोहोचली असताना, चणाडाळीने ८० रुपये प्रति…
Read More » -
सरकारने जीआर बदलला नाही तर 99% मराठ्यांना आरक्षण मिळणे अशक्यच
मराठवाड्यातील 1967 पर्यंतच्या 34 लाख अभिलेखांपैकी 4160 वर कुणबी नोंद.सरकारने जीआर बदलला नाही तर 99% मराठ्यांना आरक्षण मिळणे अशक्यच.. आठही…
Read More »