महिना: एफ वाय
-
ब्रेकिंग
पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात मुसळधार पावसाचा कहर
पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात काल रात्रीपासून सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे गावातील प्रमुख रस्ते बंद…
Read More » -
ब्रेकिंग
पुढील ३ तास अहिल्यानगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस
पुढील ३ तासात अहिल्यानगर, , पुणे, सोलापूर येथे काही ठिकाणी ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच विजांच्या…
Read More » -
दिलखुलास गप्पा
व्यवसाय करायला वय आडवे येत नाही तर जिद्द आडवी येते, जिद्द नसेल तर काहीच होऊ शकत नाही , जिद्द असेल तर एक इतिहास घडू शकतो- वामनप्रभा क्राफ्ट च्या संचालिका शिलांताईंशी दिलखुलास गप्पा
व्यवसाय करायला वय आडवे येत नाही तर जिद्द आडवी येते , जिद्द नसेल तर काहीच होऊ शकत नाही, जिद्द असेल…
Read More » -
ब्रेकिंग
अहिल्यानगर स्टेशन रोड मल्हार चौक येथे अनैतिक व्यावसायिक लाॅजवर युवतीचे फोटो काढून अत्याचार – शिव राष्ट्र सेना
अ.नगर शहरातील स्टेशन रोड येथील मल्हार चौक येथे एका नामांकित लाॅजवर अजमल वसीम या जिहादयाने शहरातील एका युवतीला लव जिहादाच्या…
Read More » -
ब्रेकिंग
आजचा दिवस धोक्याचा, घराबाहेर पडणे टाळाच..
मागील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढतोय. आज अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परतीच्या पावसाचे…
Read More » -
ब्रेकिंग
संसारासाठी गरजेच्या ‘या’ वस्तू मोफत दिल्या जाणार, महापालिकेने सुरू केली नवीन योजना
राज्यासह संपूर्ण देशभरात स्वच्छ भारत मिशन सुरू करण्यात आले आहे. दरम्यान याच स्वच्छ भारत मिशन उपक्रमाचा एक भाग म्हणून पुणे…
Read More » -
ब्रेकिंग
सचिन बाळासाहेब जपकर ला कोयत्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी …
रात्री हॉटेल बंद करून मित्राची कार देण्यासाठी चाललेल्या हॉटेल चालकाला महामार्गावर अडवून त्यास कोयत्याने मारहाण करत कारच्या काचा फोडून नुकसान…
Read More » -
ब्रेकिंग
डाळिंब बागेच्या व्यवहारातून नगर तालुक्यात तरूणाची आत्महत्या
डाळिंब बागेच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या आर्थिक वादामुळे एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. किरण पोपट ठोंबरे (वय 32…
Read More » -
ब्रेकिंग
नगर जिल्ह्यात चार दिवस जोरदार पाऊस
भारतीय हवामान खात्याने ११ ते १५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यात वीजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व तुरळक…
Read More » -
ब्रेकिंग
पुढील पाच वर्षांत १ लाख २५ हजार उद्योजकांना प्रोत्साहन, ५० हजार नवउद्यमींना मान्यता देण्याचे उद्दिष्ट
नावीन्यता धोरण २०२५’ प्रसिद्ध केले. ३१ मे २०२५पर्यंत राज्यात २९ हजार १४७ मान्यताप्राप्त नवउद्यमी आहेत. देशातील एकूण नवउद्यमींच्या १८ टक्के…
Read More »