महाराष्ट्र
-
नगर शहरात टरबूज परत केल्याच्या रागातून तरूणासह नातेवाईकांना लोखंडी रॉडने मारहाण
अहिल्यानगर मधील प्रेमदान चौकातील स्मार्ट बाजाराजवळ खरेदी केलेले टरबूज परत केल्याच्या कारणावरून मोठा राडा झाल्याची घटना सोमवारी (4 मे) सायंकाळी…
Read More » -
झेड.के. बॉलीवुड कॅफेत अश्लिल कृत्यांना प्रोत्साहन देणारी जागा उध्वस्त
अहिल्यानगर शहरातील सावेडी परिसरात अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील झेड.के. बॉलीवुड कॅफे येथे बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या कथित ‘कॅफे’वर तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने मंगळवारी…
Read More » -
अहिल्यानगर मनपा उपमहापौर धनंजय जाधव ॲक्शन मोडवर
मनपा उपमहापौर अॅड. धनंजय जाधव यांची अचानक तपासणी.उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कडक इशारा. वेळेचे भान ठेवण्याच्या सूचना.“नगरकरांची सेवा हीच आपली जबाबदारी”…
Read More » -
अहिल्यानगर येथील सुजाता म्याना यांनी सांगितला वाई पोलीसांचा हलगर्जीपणा नागरिकांना होतोय त्रास.
अहिल्यानगर येथील सुजाता म्याना हे दि .16/01/2026 रोजी आपल्या मैञीणीं बरोबर वाई सातारा येथील मांढरदेवी येथे दर्शन घेण्यासाठी वाई सातारा…
Read More » -
महिला पोलिस वैशाली तोटेवार पदोन्नती मिळाली पण लगेचच झाली निलंबनाची कारवाई…
पोलिस दलात सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावर असलेल्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याला पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली आणि मुंबईत बदलीही झाली.…
Read More » -
महिला आयोग अध्यक्षपदावर माजी IPS मीरा बोरवणकर यांची नियुक्ती होणार ?
राज्यात एकीकडे महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असताना हे पद सध्या रिक्त आहे. या पदावरील रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर या…
Read More » -
मेहमूदा रसूल शेख यांना ‘रणरागिणी पुरस्काराने 2026 ने सन्मानित…..
मेहमूदा रसूल शेख (कवयित्री /गझलकारा) यांना श्रीक्षेत्र देहू येथे 25 एप्रिल 2026 रोजी आयोजित वार्षिक बक्षीस वितरण सोहळा २०२६ मध्ये…
Read More » -
अक्षय कर्डिले यांचा शानदार विजय..
राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले एक लाख ११ हजार ८२६ मतांनी विजयी झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार,…
Read More » -
माझ्या मुलीला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत,नसरापुर घटनेतील चिमुरडीच्या वडिलांची आक्रमक भुमिका
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, या प्रकरणातील पीडित मुलीच्या…
Read More » -
बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, गेल्या वर्षीपेक्षा २.९ टक्क्यांनी घट
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ८९.७९ टक्के निकाल लागला. गेल्या…
Read More »