महिना: एफ वाय
-
ब्रेकिंग
सनातन धर्म रक्षक अभियानाला आरंभ..
तामीळनाडूतील द्रवीड मुन्नेत्र कळघम या पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलीन यांनी सनातन धर्माविषयी द्वेषमुलक विधान केले.सनातन धर्माची तुलना संसर्गजन्य रोगाशी करून…
Read More » -
ब्रेकिंग
राज्यातील सर्व टोलवर चारचाकी वाहने टोलमुक्त
राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून टोलदरवाढीवरून मनसे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान आता मुलुंड-ठाणे टोलदरवाढीवरून मनसे नेते अविनाश जाधव यांनी…
Read More » -
ब्रेकिंग
समाजसेवक व मराठी लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला
मराठी लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी त्यावर हल्ला केला आहे. यासंबधीची…
Read More » -
ब्रेकिंग
शिवसेना कुणाची ठरवण्यासाठी पुरावे द्या
शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक ठरलं आहे. आता शिवसेना कुणाची? हे ठरवण्यासाठी विधीमंडळाच्या कार्यवाहीला वेग आला आहे. शिवसेना कुणाची? ठरवण्यासाठी…
Read More » -
ब्रेकिंग
शाळेत मुलांच्या जीवाशी खेळ, गुरांनाही खायला देत नाही अशा सडलेल्या भाजीपाल्याचं जेवण मुलांना
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील डेराबर्डी जवळ असणाऱ्या नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत मुलांना सडलेल्या, किडलेल्या भाजीपाल्याचे जेवण देऊन मुलांच्या जीवाशी…
Read More » -
ब्रेकिंग
श्रीनिवास बोज्जा यांना राज्यस्तरीय शब्दगंध समाजकार्य गौरव पुरस्कार
श्रीनिवास बोज्जा यांना राज्यस्तरीय शब्दगंध समाजकार्य गौरव पुरस्कार.आय ए एस डॉ भापकर व पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर यांचे हस्ते…
Read More » -
दिलखुलास गप्पा
प्रियंकाज् स्पेशल ब्लॉग – बालपणी चा वाढदिवस
आज माझा वाढदिवस. तुम्ही सर्वांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी खूप आभारी आहे. खर सांगायच तर ज्या वाढदिवसाबद्दल लहानपणी…
Read More » -
ब्रेकिंग
आता आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही – जरांगे पाटील
सरकारला मराठा आरक्षण देण्यासाठी पुरावे मिळत नव्हते, पण समितीने पाच हजार पुरावे गोळा केले आहेत. आता कायद्याला आधार द्यायला व…
Read More » -
ब्रेकिंग
राज्यात सरकारी रुग्णालयात अपुऱ्या सुविधांच्या अभावामुळे मृत्युतांडव
जबाबदार राज्य सरकार.. राज्यातील नांदेड,नागपूर,औरंगाबाद, अहमदनगर व ठाणे येथे सरकारी रुग्णालयात अपुऱ्या सोयी सुविधा आणि खालावत जात असलेला सार्वजनिक आरोग्य…
Read More » -
ब्रेकिंग
जिल्हाधिकार्यांची मनपा आयुक्तांना नोटीस
शहरात 23 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. उड्डाणपुलाखाली पावसाचे पाणी साचू नये, तसेच पावसाचे पाणी…
Read More »