ब्रेकिंगमहाराष्ट्र
एम.ए.सी.बी कडुन नागरिकांची ही अशी फसवणूक, वेळ प्रसंगी अधिका-याला काळे फासणार – शिव राष्ट्र सेना
अहिल्यानगर - गेली दोन दिवसांपासून तक्रार फोन बंद
अ.नगर शहरातील सारसनगर भागात गेली दोन दिवसांपासून रात्री सरास लाईट जात आहे.यावेळी काही दुर्घटना घडली तर लाईट नसल्याने मदत कुणाला मागयची हा प्रश्न पडलेला आहे. ज्येष्ठ नागरिक लहान मुलांना व आजारी पेशंट यांना लाईट नसल्याने त्यांना विविध प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे.
तरी वेळ प्रसंगी हा व्हिडिओ एम सी बी ला गेली दोन दिवसांपासून बहुतांशी नागरिक लावत आहे.तसेच नागरिकांनी शिव राष्ट्र सेना पक्षाकडे तक्रार केली आहे.लाईट नसल्याने एका मनपा कामगारांच्या वडिलांना त्रास होऊन दुर्घटनेला सामोरे जावे लागले.
तरी त्वरित यामध्ये बदल न झाल्यास अधिका-यांना काळे फासणयाचा इशारा शिव राष्ट्र सेना पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.