ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

मनोज जरांगेचं उपोषण सुटलं

सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करा… सरसकट आरक्षण द्या… यासाठी आवश्यक ते अभ्यास करून अहवाल देण्यासाठी सरकारला वेळ देणार, असे जाहीर करत मनोज जरांगे पाटील यांनी नऊ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण सोडले.

मोसंबीचा रस पिऊन जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले. याआधी त्यांनी आरक्षण दिलं नाही तर मुंबईचं नाक बंद करणार असा इशारा महाराष्ट्र शासनाला दिला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करत होते. त्यांनी सर्वांची दिवाळी गोड व्हायला पाहिजे असे म्हणत उपोषण सोडले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे