ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

देशभरात लाडक्या गणपती बाप्पाला अखेर निरोप

मुंबई

काल महाराष्ट्रासह देशभरात विसर्जन सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळाला.

अहिल्यानगर, मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक शहरांत ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात, आणि गजर घोषणांनी विसर्जन मिरवणुका पार पडल्या.

 “गणपती गेले गावाला, चैन पडे ना आम्हाला”

“गणपती बाप्पा मोरया – पुढच्या वर्षी लवकर या”.. या घोषणांनी वातावरण भारून गेलं.

यंदा भक्तांनी इको-फ्रेंडली मूर्तींना प्राधान्य दिलं –शाडू मातीच्या मूर्ती

कृत्रिम तलावात विसर्जन…

प्लॅस्टिक व रंगांचा वापर टाळला..

दरम्यान, श्रद्धा, भक्ती, पर्यावरणपूरकता आणि उत्सवाचा उत्साह – अशा चौकटीत बाप्पाला निरोप देत लाखों भक्तांनी “पुढच्या वर्षी लवकर या” अशी आर्त हाक दिली.

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे