देश-विदेश
-
कोरोनानंतर जगासमोर नवं संकट – डोळ्यांमधून रक्त पडणाऱ्या संसर्गजन्य
फ्रान्समध्ये जगातील सर्वात घातक संसर्गापैकी एकाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्यास डोळ्यांमधून रक्त…
Read More » -
नगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक महाविद्यालय
अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More » -
बँकांपासून ते गॅस सिलेंडरपर्यंत १ऑक्टोबरपासून मोठे बदल सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
नवीन महिन्याची सुरुवात होताच अनेक नियम बदलले आहेत. बँक एफडीपासून शेअर बाजारापर्यंत अनेक नवीन नियम आजपासून लागू होत आहेत. नवीन…
Read More » -
करोनापेक्षा ७ पट धोकादायक महामारी येणार. ५ कोटी लोकांचा जीव जाण्याची भीती
करोनाचं संकट २०२० मध्ये जगभरात पसरलं. यामुळे जगात जवळपास २५ लाख जण मृत्यूमुखी पडले. महामारी सुरू असतानाच लसीवर संशोधन झालं.…
Read More » -
शहरातील 61 टक्के लहान मुलांना मोबाईलचं व्यसन
सध्या लहान मुलांमध्ये मोबाईलचं व्यसन दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. सोशल मीडिया, ऑनलाईन गेमिंग आणि OTT प्लॅटफॉर्म्सवर मुलं सर्वाधिक वेळ वाया…
Read More » -
पीएम मोदींच्या वाढदिवसानिमित्त चालवली जाणार ‘आयुष्मान भव’ मोहीम, सर्वसामान्य जनतेपर्यंत कशी पोहोचणार
17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने आरोग्य मंत्रालय ‘आयुष्मान भव’ मोहीम राबवणार आहे. ज्याचा शुभारंभ…
Read More » -
एक देश-एक निवडणूक 2019 चा प्रस्ताव
देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेत स्थापन समिती याची…
Read More » -
चांद्रयान 3 शी संबंधित इस्रोच्या शास्त्रज्ञ वलारमथी यांचे निधन
रॉकेट प्रक्षेपणाच्या वेळी उलटी गणना करणाऱ्या इस्रोच्या शास्त्रज्ञ वलारमथी यांचे शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. चांद्रयान 3 च्या प्रक्षेपणाच्या काउंटडाउनमध्ये…
Read More » -
अंबानींची करोडोंची खरेदी, 5963 कोटींना विकत घेतले बीसीसीआयचे टीव्ही आणि डिजिटल मीडिया हक्क
मुकेश अंबानींनी करोडोंची शॉपिंग केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वायकॉम 18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने BCCI चे टीव्ही आणि डिजिटल मीडिया…
Read More » -
भारतानं इतिहास रचला, इस्त्रोचं स्वप्न पूर्ण, चंद्रावर पहिलं पाऊल
भारतानं अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्याचा मान पटकावला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश…
Read More »