ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या गावाला भाजपमुळे २९ कोटी रुपयांचा फटका

अहमदनगर

जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी भाजपा सरकारकडून गावकऱ्यांची कशी लूट होते याचा मासिक आणि वार्षिक तपशील मांडत लोकांना चिंतन करण्यास प्रवृत्त केले.

एकट्या चिचोंडी गावचा हिशेब काढला तर सुमारे २९ कोटी रुपयांचा फटका भाजपा सरकारमुळे गावकऱ्यांना बसत असल्याचा दावा त्यांनी केला.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे